Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

October 30, 2010

महाराष्ट्र - सांस्कृतिक धोरण.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणातील प्रमुख बाबी:
'राज्य सांस्कृतिक निधी' ची स्थापना. - शासकीय अर्थसहाय्य आणि लोकसहभाग यातून; या निधीतून केवळ शासकीय तरतुदींतून सहजगत्या न राबविता येणाऱ्या योजना /उपक्रम राबविले जातील.
मराठी भाषा विभाग स्थापन केला जाईल.
भाषा सल्लागार मंडळ स्थापन होणार.
मुंबईत भाषाभवन उभे राहणार.- भाषा आणि साहित्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी.
मराठीसाठी 'प्रमाण भाषा कोश ' मंडळ स्थापन होणार.
प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह.
जिल्हा पातळीवर खाजगी सहकार्याने नाट्यगृह.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज (नियोजित स्थळ: अरबी समुद्रात), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चैत्यभूमी ), महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक उभे राहणार.
प्रत्येक महसुली विभागात, विभागीय पातळीवर 'कलासंकुल' उभे करणार.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक किंवा त्यांच्या नावाने अध्यासन रशियात स्थापण्याचा प्रयत्न करणार.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठ (अमेरिकेत) तर महर्षी वि.रा.शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड (ब्रिटन ) विद्यापीठात अध्यासन निर्माण करण्यात शासन प्रयत्न करेल.
शिवकालीन किल्ल्यांच्या ठिकाणी "शिवकिल्ले मालिका योजना " तयार करणार.
पैठण येथे संतपीठ
महाराष्ट्र ललित कला अकादमीची स्थापना.
मराठी बोली भाषा अकादमी उभारणार.
महाराष्ट्र प्रगत अध्ययन केंद्र नावाची स्वायत्त संस्था उभी राहणार- 'महाराष्ट्रविद्या' या नवीन ज्ञानशाखेच्या अभ्यासासाठी.

Short forms to remember !

Sr. No.




                                                                                            






Abbreviation
 Stands For
1 AAFI Amateur Athletics Federation of India
2 AAPSO Afro-Asian People's Solidarity Organisation
3 AASU All Assam Students Union
4 ABM Anti Ballistic Missile
5 AC Alternate Current OR Air Conditioner
6 ACC Ancillary Cadet Core
7 AD Ano Domini (After the birth of Jesus)
8 ADB Asian Development Bank.
9 AERE Atomic Energy Research Establishment
10 AGOC Asian Games Organisation Committee
11 AICC All India Congress Committee
12 AICTE All India Council of Technical Education
13 AIDS Acquired Immuno Deficiency Syndrome
14 AIFE All India Football Federation
15 AIIMS All India Institute of Medical Sciences
16 AIL Aeronautics India Limited
17 AIMPLB All India Muslim Personal Law Board
18 AIR All India Radio (Broadcasting)
19 AITUE All India Trade Union Congress
20 AM Anti Meridian (Before Noon)
21 ANC African National Congress
22 APEC Asia Pacific Economic Cooperation
23 APSC Army Postal Services Core
24 ASEAN Association of South East Asian Nations
25 ASLV Augmented Satellite Launch Vehicle
26 ASI Archaeological Survey of India
27 ASSOCHAM Associated Chamber of Commerce and Industry (India)
28 ASWAC Airborne Surveillance Warning and Control
29 ATS Anti Tetanus Serum
30 BAMS Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery
31 BARC Bhabha Atomic Research Centre
32 BBC British Broadcasting Corporation
33 BC Before Christ (Before the birth of Jesus)
34 BCG Bacillus Calmette Guerin (Anti TB Vaccine)
35 BCCI Board of Control for Cricket in India
36 BEL Bharat Electronics Limited
37 BENELUX Belgium, Netherlands and Luxemburg
38 BHEL Bharat Heavy Electronics Limited
39 BIFR Board of Industrial Finance and Reconstruction (Formerly Industrial Reconstruction Finance Board)
40 BIMSTEC Bangladesh, India, Myanmar, Sri Lanka, Thailand Economic Cooperation
41 BIS Bureau of Indian Standards
42 B Pharma Bachelor of Pharmacy
43 BSF Border Security Force
44 CAD Command Area Development
45 CAG Comptroller and Auditor General
46 CARE Cooperative for American Relief Everywhere
47 CASE Commission for Alternative Sources of Energy
48 CBI Central Bureau of Investigation
49 CBSE Central. Board of Secondary Education
50 CCEA Cabinet Committee on Economic Affairs
51 CCS Cabinet Committee on Security
52 C-DAC Centre For Development of Advance Computing
53 CDMA Code Division Multiple Access
54 CDRI Central Drug Research Institute
55 CHOGM Commonwealth Heads of Government Meeting
56 CID Criminal Investigation Department
57 CIS Commonwealth of Independent States
58 CISF Central Industrial Security Force
59 CITU Centre of Indian Trade Unions
60 CLAT Common Law Admission Test (Started May 2008)
61 CNG Compressed Natural Gas
62 COD Central Ordnance Depot
63 COFEPOSA Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Act
64 CPO Central Passport Organisation
65 CPRI Central Power Research Institute
66 CRPF Central Reserve Police Force
67 CRR Cash Reserve Ratio
68 CSIR Council of Scientific and Industrial Research
69 CSO Central Statistical Organisation
70 CTS Computerised Tomography Scanner
71 CVC Central Vigilance Commission
72 DDT Dichloro Diphenyle Tri-chloroethane
73 DFDR 'Digital Flight Data Recorder (Black box)'
74 DIG Deputy Inspector General
75 D. Lit. Doctor of Literature
76 DM District Magistrate
77 DMK Dravida Munetra Kazhagam
78 DNA Di-oxyribo-Nucleic Acid
79 DPAP 'Drought Prone Area Programme
80 DPC Dabhol Power Company
82 DRDO Defence Research and Development Organisation
83 DTH Direct to Home
84 DVD Digital Versatile Disk
85 EAS Employment Assurance Scheme
86 ECD European Central Bank
87 ECG Electro Cardiogram
88 EEC European Economic Community
89 EEG Electro Encephalogram
90 ELISA Enzyme Linked Immuno Sorbent Assay
91 EMF Electromotive Force
92 EPABX Electronic Private Automatic Branch Exchange
93 EPZ Export Processing Zone
94 ERDA Energy Research and Development Administration
95 ESMA Essential Services Maintenance Act
96 EVM Electronic Voting Machine
97 EXIM Bank Export-Import Bank of India
98 FAO Food and Agriculture Organisation
99 FBI Federal Bureau of Investigation (USA)
100 FBTR Fast Breeder Test Reactor
101 FCI Food Corporation of India / Fertilizer Corporation of India
102 FDR Flight Data Recorder (Black Box)
103 FERA Foreign Exchange Regulation Act
104 FEMA Foreign Exchange Management Act
105 FICCI Federation of India Chambers of Commerce and Industry
106 FIPB Foreign Investment Promotion Board
107 FIR First Information Report
108 FRS Fellow of the Royal Society
109 FTII Films and Television Institute of India
110 FTZ Free Trade Zone
111 GAIL Gas Authority of India Limited
112 GATT General Agreement on Tariff and Trade
113 GIC General Insurance Corporation
114 GMT Greenwich Mean Time
115 GNLF Gorkha National Liberation Front
116 GNP Gross National Product
117 GPF General Provident Fund
118 GPO General Post Office
119 GPS Global Positioning System
120 GSI Geological Survey of India
121 HAC Hindustan Aluminium Corporation
122 HAL Hindustan Aeronautics Limited
123 HCF Highest Common Factor
124 HDFC Housing Development Finance Corporation
125 HIV Human Immuno-deficiency Virus
126 HMT Hindustan Machine Tools
127 HUDCO Housing and Urban Development Corporation
128 HYVS High Yield Variety Seeds
129 IAAI International Airport Authority of India
130 lAC Indian Airlines Corporation
131 IAEA International Atomic Energy Agency
132 IARI Indian Agricultural Research Institute
133 IBRD International Bank for Reconstruction and Development (World Bank)
134 ICAR Indian Council of Agricultural Research
135 ICBM Inter Continental Ballistic Missile
136 ICC International Cricket Council
137 ICFTU International Confederation of Free Trade Unions
138 ICICI Industrial Credit and Investment Corporation of India Limited
139 ICJ International Court of Justice
140 ICMR Indian Council of Medical Research
141 ICSI Indian Company Secretaries Institute
142 IDA International Development Agency
143 IDBI Industrial Development Bank of India
144 IDO International Defence Organisation
145 IDPL Indian Drugs and Pharmaceuticals Limited
146 IFA Indian Football Association
147 IFCI Industrial Finance Corporation of India
148 IFFI International Film Festival of India
149 IFFCO Indian Farmers Fertilizers Cooperative
150 IFTU International Federation of Trade Unions
151 IIPA Indian Institute of Public Administration
152 IIS Indian Institute of Sciences
153 IISCO Indian Iron and Steel Company
154 IIT Indian Institute of Technology
155 ILO International Labour Organisation
156 IMA Indian Military Academy
157 IMF International Monetary Fund
158 INGCA Indira Gandhi Gallery for Culture and Art
159 INS Indian Naval Ship
160 INSAT Indian National Satellite
161 INTELSAT International Telecommunication Satellite
162 INTERPOL International Police Organisation
163 INTUC Indian National Trade Union Congress
164 IOC International Olympic Committee / Indian Oil Corporation
165 IPC Indian Penal Code
166 IPKF Indian Peace Keeping Force
167 IQ Intelligence Quotient
168 IRBM Intermediate Range Ballistic Missile
169 IRC International Red Cross
170 IRDA Insurance Regulatory Development Authority
171 IRDP Integrated Rural Development Programme
172 ISB Indian Standard Bureau
173 ISM Indian School of Mines
174 ISO International Organisation for Standardisation
175 ISP Internet Services Provider
176 ISRO Indian Space Research Organisation
177 IST Indian Standard Time
178 ITBP Indo-Tibet Border Police
179 ITDC Indian Tourism Development Corporation
180 ITPO Indian Trade Promotion Organisation
181 ITO International Trade Organisation
182 IUCN International Union for Conservation of Nature and Natural Resource
183 ITUC Indian Trade Union Congress
184 JMM Jharkhand Mukti Morcha
185 KG Kinder Garten
186 LASER Light Amplification By Stimulated Emission of Radiation
187 LIC Life Insurance Corporation of India
188 LLB Bachelor of Law
189 LLM Master of Law
190 LMG Light Machine Gum
191 LoC Line of Control (Pakistan)
192 LoAC Line of Actual Control (China)
193 LPG Liquefied Petroleum Gas
194 LSD Lysergic acid diethylamide
195 LTTE Liberation Tigers of Tamil Elam
196 MA Master of Arts
197 MASER Microwave Amplification by Stimulated Emission of Radiation
198 MBA Master of Business Administration
199 MBBS Bachelor of Medicine and Bachelor of Surgery
200 MBT Main Battle Tank
201 MCA Monetary Compensatory Allowance / Master of Computer Application
202 MCC Melbourne Cricket Club
203 MD Doctor of Medicine
204 MFN Most Favoured Nation
205 MI Military Intelligence
206 MISA Maintenance of Internal Security Act
207 MIT Mechachusates Institute of Technology (USA)
208 MLA Member of Legislative Assembly
209 MLC Member of Legislative Council
210 MNC Multi National Corporation
211 MRCP Member of Royal College of Physicians
212 MRCS Member of Royal College of Surgeons
213 MRTPC Monopoly and Restrictive Trade Practices Commission
214 MODVAT Modified Value Added Tax
215 NABARD National Bank for Agricultural and Rural Development
216 NACO National AIDS Control Organisation
217 NAEP National Adult Education Programme
218 NAFED National Agricultural and Marketing Federation
219 NAFTA North American Free Trade Agreement
220 NAPP Narora Atomic Power Plant
221 NASA National Aeronautics and Space Administration (USA)
222 NASDAQ National Association of Security Dealer's Active Quotation
223 NASSCOM National Association of Software & Service Companies
224 NATO North Atlantic Treaty Organisation
225 NCW National Commission for Women
226 NCCR National Council for Civil Right
227 NCERT National Council of Educational Research & Training
228 NDA National Defence Academy
229 NDDB National Dairy Development Board
230 NDF National Defence Fund.
231 NEERI National Environment Engineering Research Institute
232 NEFA North-East Frontier Agency
233 NEPA National Environment Protection Authority
234 NFDC National Film Development Corporation
235 NFL National Fertilizer Limited
236 NHRC National Human Rights Commission
237 NICO New Information and Communication Order
238 NIDC National Industrial Development Corporation
239 NIIT National Institute of Information Technology
240 NIMHANS National Institute of Mental Health and Neuro-Sciences
241 NITIE National Institute for Training in Industrial Engineering
242 NMDS National Missile Defence System (US)
243 NMEP National Malaria Eradication Programme
244 NOIDA New Okhla Industrial Development Authority
245 NPC National Productivity Council
246 NPP National Population Policy
247 NPT Nuclear Non-Proliferation Treaty
248 NRDC National Research and Development Corporation
249 NREP National Rural Employment Programme
250 NRI Non Resident Indian
251 NSC National Security Council
252 NSSO National Sample Survey Organisation
253 NTC National Textile Corporation
254 NTPC National Thermal Power Corporation
255 OGL Open General Licence
256 OIL Oil India Limited
257 OK All Correct
258 ONGC Oil and Natural Gas Commission
259 OPEC Organisation of Petroleum Exporting Countries
260 PCI Press Council of India
261 PCS Provincial Civil Services
262 Ph. D Doctor of 'Philosophy
263 PIN Postal lndex Number
264 PLO Palestine Liberation Organisation
265 PM Post Meridian / Prime Minister
266 POTA Prevention of Terrorism Act
267 PSLV Polar. Satellite Launch Vehicle
268 PTI Press Trust of India
269 PRO Public Relations Officer
270 PTO Please Turn Over
271 PVC Poly Vinyl Chloride / Paramvir Chakra
272 PVSM Param Vishisht Seva Medal
273 PWD Public Work's Department
274 PWG People's War Group
275 QED Quod Erat Demonstrandum (Which was to be proved)
276 QEF Quod Erat Faciendum (Which was to be done)
277 QEI Quod Erat Inveniendum (Which was to be found)
278 QMG Quarter Master General
279 RADAR Radio Angle Direction and Range
280 RAW Research and Analysis Wing
281 R & D Research and Development
282 RBI Reserve Bank of India
283 RCC Reinforced Cement Concrete
284 RDX Research Developed Explosive
285 RIMC Rashtriya Indian Military College
286 RMS Railway Mail Service
287 RLEGP Rural Landless Employment Guarantee Programme
288 RNA Ribonucleic Acid
289 RPM Revolutions Per Minute
290 RSS Rashtriya Swayamsevak Sangh
291 RTO Regional Transport Officer
292 SAARC South Asian Association for Regional Cooperation
293 SAC Space Application Centre
294 SAFTA South Asian Free Trade Agreement
295 SAI Sports Authority of India
296 SAIL Steel Authority of India Limited
297 SAPTA South Asian Preferential Trade Arrangement
298 SARS Severe Acute Respiratory Syndrome
299 SC Security Council/Supreme Court
300 SCI Shipping Corporation of India
301 SCOPE Standing Conference of Public Enterprises
302 SCRA Special Class Railway Apprentice
303 SDR Special Drawing Rights
304 SEBI Security Exchange Board of India
305 SGPC Siromani Gurudwara Prabandhak Committee
306 SHAR Shri Harikota Range
307 SIDBI Small Industries Development Bank of India
308 SIS Secret Intelligence Service (U.K)
309 SITA Suppression of .Immoral Traffic in Women and Girls Act
310 SLV Satellite Launch Vehicle
311 SPCA Society for the Prevention of Cruelty of Animals
312 SPICMC Society for the Promotion of Indian Classical music and culture
313 STARS Satellite Tracking and Ranging Station
314 STD Subscribers Trunk Dialing
315 STPI Software Technology Parks of India
316 SWAPO South West African People's Organisation
317 TA Travelling Aliowance / Territorial Anmy
318 TELCO Tata Engineering and Locomotive Company
319 TELEX Teleprinter Exchange
320 TISCO Tata Iron and Steel Company Limited
321 TNT Tri-nitro-toluene
322 TOEFL Test of English as a Foreign Language
323 TRAI Telecom Regulatory Authority of India
324 TRIPS Trade Related Intellectual Property Rights
325 TTE Travelling Ticket Examiner
326 TTFI Table Tennis Federation of India
327 TWA Trans World Airlines (USA)
328 UDC Upper Division Clerk
329 UFO Unidentified Flying Object
330 UGC University Grants Commission
331 UHT Ultra High Temperature
332 ULFA United Liberation Front of Assam
333 UNASUR Union of South American Nations (Spanish: Unión de Naciones Suramericanas)
334 UNCTAD United Nations Conference on Trade and Development
335 UNDP United Nations Development Programme
336 UNEF United Nations Emergency Force
337 UNEP United Nations Environment Programme
338 UNESCO United Nations Economic Social and Cultural Organisation
339 UNFPA United Nations for Population Activities
340 UNHCR United Nations High Commission for Refugees
341 UNI United News of India
342 UNICEF United Nations International Children's Emergency Fund
343 UNO United Nations Organisation
344 UPS Uninterrupted Power Supply
345 UPSC Union Public Service Commission
346 USSR Union of Soviet Socialist Republic
347 UTI Unit Trust of India
348 VAT Value Added Tax
349 VDIS Voluntary Disclosure of Income Scheme
350 VC Vice-Chancellor / Victoria Cross
351 VIP Very Important Person
352 VPP Value Payable Post
353 VRS Voluntary Retirement Scheme
354 VSNL Videsh Sanchar Nigam Limited
355 VSSC Vikram Sarabhai Space Centre
356 WEF World Economic Forum
357 WHO World Health Organisation
358 WILL Wireless in Local Loop
359 WMO World Meteorological Organisation
360 WWF World Wild Life Fund
361 WPI Wholesale Price Index
362 WTO World Trade Organisation
363 WWF World Wild Life Fund for Nature
364 WWW World Wide Web
365 YMCA Young Men's Christians Association
366 YWCA Young Women's Christians Association
367 ZBB Zero Based Budgeting
368 ZSI Zoological Survey of India

more soon....... 

October 26, 2010

What to read online/offline for MPSC UPSC काय वाचायला पाहिजे?

Here on the Internet you can find many publications and sites which will guide you properly 
Read carefully and get helped

1.For Agricultural knowledge : 
---Portal of govt of Maharashra
---Agrowon:daily newspaper for agriculture updates

2.चालू घडामोडी(Current affairs)
---Site for major newspapers in hindi and english
--इंडिया इयर बुक २०१०
--Magazine for various yojnas
--saptahiksakal :good magazine to read
--लोकराज्याच्या विविध आवृत्ती
--forum to discuss all matters
--current-affairs-quiz
---For few Marathi magazines


3.Also you can read other MPSC UPSC blogs which includs.....
--For G K
-- MPSC related FAQs
-- AnilMD's Blog
--Best ever blog you seen !!


‘चालू घडामोडी’ (करंट इव्हेंटस्) हा घटक अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे.
‘चालू घडामोडी’चे हे महत्त्व लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी आपल्या त 51;ारीच्या प्रारंभीच हे ठरविणे गरजेचे आहे की, पूर्वपरीक्षेतील ‘वैकल्पिक विषय’ आणि ‘सामान्य अध्ययन’ या दोन विषयांसोबतच चालू घडामोडी हा जणू तिसरा विषय ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ एवढाच की, चालू घडामोडी या घटकाला स्वतंत्रपणे पुरेसा वेळ देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्या वेळेच्या एकूण नियोजनात वैकल्पिक विषयास ६०%, सामान्य अध्ययनास ३०% तर चालू घडामोडीस किमान १० ते १५% वेळ राखीव ठेवला पाहिजे.
चालू घडामोडीची तयारी सुरू करण्यापूर्वी यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासपद्धतीचा एक भाग म्हणून गेल्या १० वर्षांतील मागील प्रश्नपत्रिकांचे बारकाईने विश्लेषण करावे. यातून उपरोक्त भागात म्हटल्याप्रमाणे हे लक्षात येते की, साधारणत: दरवर्षी या घटकावर ५० ते ६० प्रश्न विचारण्यात येत आहेत. या विश्लेषणातूनच चालू घडामोडींवरील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घ्यावे. उदाहरणार्थ, दरवर्षी दिले जाणारे विविध पुरस्कार व सन्मान, केलेल्या नियुक्त्या, विविध परिषदा, चर्चेतील व्यक्ती, महत्त्वाची पुस्तके, ग्रंथ व लेखक इ. विषयांवर प्रश्न विचारले जातात हे लक्षात येते. तसेच या विश्लेषणातून आणखी एक बाब लक्षात येते की, ती म्हणजे चालू घडामोडी या स्वतंत्रपणे तर विचारल्या जातातच, मात्र सामान्य अध्ययनातील सद्य घटना, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, भूगोल इ. विविध घटकांशी संबंधित चालू घडामोडीदेखील विचारल्या जातात. उदाहरणार्थ, २००९ मध्ये राज्यघटनेवर आधारित प्रश्नांमध्ये, ‘कोणत्या घटनादुरुस्तीद्वारा ë0;ंत्रिमंडळाची संख्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यसंख्येच्या १५% एवढी मर्यादित करण्यात आली?’ असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे चालू घडामोडींची तयारी करताना एका बाजूला स्वतंत्र चालू घडामोडी तर दुसऱ्या बाजूला त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडीची तयारी आवश्यक ठरते. विशेषत: अर्थव्यवस्थेच्या बाबतीत शासनाने जाहीर केलेल्या योजना, धोरणे, आर्थिक पाहणीतील आकडेवारी, अर्थसंकल्पातील काही बाबींवर प्रश्न विचारले जातात.
प्रश्नांचे विश्लेषण करून शेवटी आपल्या अभ्यासाची पद्धती निर्धारित करावी. मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांचा पद्धतशीर विचार करून त्यांचे पुढीलप्रमाणे सूत्रबद्ध वर्गीकरण करावे. नियुक्त्या-निवड-बढती; पुरस्कार, सन्मान, पारितोषिके; ग्रंथ-लेखक, निधन; चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र; महत्त्वाच्या चर्चेतील कंपन्या, संस्था व त्यांचे प्रमुख, त्यांचे उत्पादन क्षेत्र; महत्त्वाच्या परिषदा, संघटना; चर्चेतील ठिकाणे; विज्ञानातील शोध; महत्त्वाच्या समित्या- आयोग व त्यांचे अहवाल; नव्या योजना व धोरणे; महत्त्वाची आर्थिक आकडेवारी; महत्त्वाची विधेयके, कायदे व घटनादुरुस्त्या; महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे इ. अर्थात हे वर्गीकरण काहीसे लवचिक स्वरूपाचेच असावे. या वर्गीकरणानंतर प्रत्येक विभागात पुन्हा प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी विभागणी करावी. थोडक्यात, प्रश्नांचे रूप लक्षात घेऊन त्यावर आधारित ‘वर्गीकरण चार्ट’ बनवावेत आणि त्या त्या विभागात संबंधित घटना नमूद करावी.
चालू घडामोडीच्या अभ्यासासाठी पद्धती व व्याप्ती निश्चित केल्यावर महत्त्वाचा प्रश्न उरतो तो संदर्भग्रंथाचा. या घटकाच्या तयारीसाठी ‘द हिंदू’ किंवा ‘इंडियन एक्स्प्रेस’ हे वर्तमानपत्र; फ्रंटलाईन या पाक्षिकातील कव्हरस्टोरीज; योजना, क्रोनिकल व विझार्ड ही मासिके; ‘इंडिय 66; इयर बुक’; चालू वर्षांतील आर्थिक पाहणी अहवाल हे संदर्भसाहित्य जरुरीचे ठरते. एवढय़ा मोठय़ा संदर्भसूचीमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण यापैकी हिंदू हे वर्तमानपत्र नियमित दीड ते दोन तास वाचावे, तर फ्रंटलाईनमधील कव्हरस्टोरीज (२० पाने) वाचल्या तरी पुरेसे ठरते. योजनेची सुमारे ४०-५० पाने वाचायची असतात. क्रोनिकल हे मासिक पायाभूत ठेवून त्यास विझार्डची जोड दिल्यास त्यातून फारच कमी भाग अभ्यासावा लागतो हे लक्षात येते. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात एक बाब लक्षात ठेवावी की, हिंदू हे वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे वाचल्यास इतर संदर्भ हे लवकर वाचून होतात. किंबहुना बऱ्याच घटनांची उजळणीच होते. त्यामुळे वेळेचे नियोजन करताना वर्तमानपत्र नियमितपणे वाचावे आणि इतर संदर्भसाहित्यासाठी आठवडय़ातील एक दिवस दिला तरी पुरेसे ठरेल. म्हणजे सात ते आठ तासांचा एक दिवस असे एका महिन्यातील चार दिवस (म्हणजे ३२ तास) दिल्यास उर्वरित मासिके व्यवस्थिरीत्या वाचून होतात. विद्यार्थ्यांनी आपल्या सोईनुसार यात लवचिकता ठेवल्यास काही हरकत नाही.
चालू घडामोडींची तयारी करताना मागील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास करावा आणि त्यानुसार नोटस् काढाव्यात. म्हणजे एखादी महत्त्वाची परिषद झाली असल्यास तिचे ठिकाण, देश, त्या परिषदेतील मुद्दे व फलित; त्याच मुद्दय़ावरील मागील परिषदा, त्यांचे ठिकाण याचीही माहिती जमा करावी किंवा विविध स्पर्धाची तयारी करताना खेळाडू, क्रीडाप्रकार, स्पर्धाचा निकाल, त्यातील विक्रम; विजेता-उपविजेता याबरोबरच त्यांचे देशही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. म्हणून एखाद्या चालू घडामोडीची तयारी करताना तिच्या आजूबाजूला शक्य त्या घटनांची तयारी करावी.
प्रस्तुत विषयाची तयारी करताना विविध माहितीची नोंद करण्यासाठी ‘डायरी’चा फॉर्मही वापरावयास हरकत नाही. कारण ‘डायरी फॉर्म’मधील माहिती केव्हाही, फावल्या वेळात वाचता येते. शिवाय चालू घडामोडीवरील प्रत्येक 60;ंदर्भाची सतत उजळणी म्हणजे रिव्हिजन करणे अत्यावश्यक आहे. तसेच या घटकांवर आधारित भरपूर प्रश्नांचा सरावही पूरक ठरतो. एकंदर प्रश्नांचे बारकाईने केलेले विश्लेषण, त्यावर आधारित चालू घडामोडींची तयारी, योग्य रिव्हिजन आणि प्रश्नांचा सराव या घटकासाठी मध्यवर्ती ठरतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन तयारी केल्यास ६० प्रश्नांपैकी किमान ५० प्रश्न अचूकपणे सोडवता येतील हे लक्षात घ्यावे. स्वाभाविकच अवघड वाटणाऱ्या सामान्य अध्ययनात अपेक्षित गुण मिळविण्यासाठी हा घटक सिंहाचा वाटा उचलणारा ठरतो आणि आपले आयएएसचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक पूर्वपरीक्षेचा अडथळा यशस्वीपणे पार करता येतो.
 


Reference Books for Maharashtra Lokseva Ayog


1. Study Circle Publications PSI Preliminary Examination Planner
By Dr. Anand Patil
Pages 1055
Price Rs. 450/-

2. Study Circle Publications Spardha Pariksha
Monthly magazine Rs. 30/-

3. Latest Chalu Ghada Modi
By Datta Sangolkar
Pages 160
Price Rs. 50/-

4. Pradnya's MPSC Rajya Seva Purva Pariksha Planner
By Sayas Karad
Pages 628
Price Rs. 400/-
 

October 21, 2010

एम.पी.एस.सी.विषयी काही माहिती:मार्गदशन


एमी.पी.एस.सी. परीक्षेच्या तयारीबद्दल आणि त्या परीक्षेत कसं यश मिळवलं पाहिजे, एम.पी.एस.सी.चा अभ्यास कसा केला पाहिजे, या मुद्द्यांना अनुसरून सर्वसमावेशक अशी चर्चा करण्यात आली. 
या चर्चेत स्टडी सर्कलचे आनंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदशन केलं.

एम.पी.एस.सीचं वेड शहरी भागापेक्षा ग्रामीण महाराष्ट्रात जास्त आहे. इंटरव्ह्यू तर अगदी येऊन ठेपले आहेत. शेवटच्या क्षणी तुम्ही काही टीप्स द्याला का ?

आनंद पाटील : पूर्वी एम.पी.एस.ची परीक्षा ही 100 मार्कांची होती. यंदा पहिल्यांदाच ती 200 मार्कांची आहे. 1600 मार्कांची परीक्षा यापूर्वी झालेली आहे. आता या 1800 गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी जर 1 हजार 500 किंवा 1100 गुण मिळवले तर मुलगा महाराष्ट्रामध्ये पहिला येऊ शकतो. पूर्व परीक्षांचा निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना 1600 पैकी 847 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांनी चिंता करण्याचं कारण आहे. एमपीएससीत ओेबीसीसाठी जो स्पोटर्स कोटा आहे त्यातलं उत्तीर्ण होण्याचं प्रमाणं महाविद्यालयांसारखं 40 टक्क्यांचं आहे. ज्यांना 442 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांना मुलाखतीत बोलावलं जाणार आहे. मुलाखतीची चांगली तयारी केली 200 पैकी 150 पर्यंत गुण एखाद्या विद्यार्थ्याला सहज मिळू शकतात.

स्पर्धापरीक्षांच्या मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे ?

आनंद पाटील : स्पर्धा परीक्षांमधून निवडला जाणारा उमेदवार हा एखाद्या विभागाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, एखाद्या विशिष्ट खात्याचा प्रमुख असतो. त्याच्याकडची निर्णय क्षमता, परिस्थितीला आकलन करून घेण्याची क्षमता, समस्यांवर तोडगा काढण्याची कुवत उमेदवारात असायला हवी. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे ती क्षमता असायला हवी. आणि याचीच चाचपणी ही मुलाखती दरम्यान केली जाते. यासाठी मुलाखती दरम्यान उमेदवाराला एखादा प्रश्न विचारला असता त्यानं तो नीट ऐकला पाहिजे. प्रश्न विचारण्याला काय उत्तर अपेक्षित आहे, याचा अंदाज विद्यार्थ्याला असायला हवा. दिली गेलेली उत्तरं ही मुद्देसूद, परिणमकारक आणि जास्त वेळ घेणारी असता कामा नये. ती क्वीक आणि सेन्सिबल असायला हवी. मुलाखत ही 15 ते 20 मिनिटांची असते. तेव्हा 15 ते 20 मिनिटांच्या खिडकीत तुम्ही 200 गुणांसाठी कसा चांगला निर्णय घेता हे दाखवायचं असतं. संख्यात्मक उत्तरं देण्यापेक्षा आपली उत्तरं ही गुणात्मक किती दर्जेदार असतील याकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असायला हवा. ब-याचवेळा आपण टिपिकल साचेबद्ध इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतो. उमेदवाराकडची ओरिज्नॅलिटी जशीच्या तशी मुलाखत देताना बाहेर आली पाहिजे.

मुलं मुलाखतीचं प्रचंड टेन्शन घ;ेतात. तर हे टेन्शन येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे ?

आनंद पाटील : टेन्शन घ्यायचं नसेल तर उमेदवाराकडे आत्मविश्वास असायलाच पाहिजे. उदाहरणार्थ सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. हा प्रश्न विचारला तर ब-याच मुलांना भीती वाटते. मी जर बाजूनं बोललो तरी मला गुण पडणार नाही. बाजूनं नाही बोललो तरी मला गुण मिळणार नाहीत, ही भीती विद्यार्थ्यांना वाटत असते. तर ही भीती घालवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे भूमिकेची निश्चितता असायला हवी.



यु.पी.एस.सी. , एम.पी.एस.सी परीक्षांचे फॉर्म कधी निघतात ?

आनंद पाटील : निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती निघतात. त्या जाहिरातींवर लक्ष ठेवलं पाहिजे. या एका आठवड्यामध्ये विक्रीकर निरीक्षकाच्या पदांसाठीच्या परीक्षेचे फॉर्म निघतील. तर या परीक्षांच्या जाहिरात प्रसिद्धीनंतर साधारण महिन्याभराचा वेळ दिला जातो. हा वेळ परीक्षेच्या तयारीसाठी असतो. यु.पी.एस.सीच्या वर्षाला साधारण 16 परीक्षा होतात. एम.पी.एस.सीच्याही साधारण तेवढ्याच परीक्षा होतात.

सद्यस्थितीत आपल्याला दोन प्रकारचे ट्रेन्डस् पहायला मिळत आहे. एकीकडे डॉक्टर , इंजिनिअर होण्यासाठी धडपडणा-या मुलांचा एक वर्ग आहे. तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षांसाठी बसणा-या विद्यार्थ्यांचा एक वर्ग पहायला मिळतो. तर या स्पर्धा परीक्षांसाठी बसणा-या मुलाचं प्रमाण तरी काय आहे ? दरवर्षी लाखांच्या संख्येनं विद्यार्थी परीक्षेला बसतात का ?

आनंद पाटील : महाराष्ट्राचं जे प्रशासन आहे त्यात साधारणपणे दीड हजारांपेक्षा जागा स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून भरल्या जातात. या स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांचं किमान वय हे 19 आणि ओबीसी आणि इतर जातीेंसाठी 39 वर्षं आहे. तसं आयोगानं ठरवलं आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार साधारणपणे तीन कोटी विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत. यातले पदवीधर विद्यार्थी हे 40 टक्के असतात. तर साधारण 40 लाख विद्यार्थी या परीक्षांना पात्र ठरणारे असतात. स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्यक्ष तयारी करणारे विद्यार्थी 4 लाख असतात. प्रत्यक्ष बसणारे 2 ते अडीच लाख असतात. दोन - अडीच लाखांतून दीड हजार विद्यार्थ्यांची निवड स्पर्धा परीक्षांसाठी केली जाते.

सैन्यदलात काम करणा-या माजी सैनिकांना जर एम.पी.एस.सी.ची परीक्षा द्यायची असेल तर काही स्पेशल तरतूद आहे का ? आनंद पाटील : माजी सैनिकांसाठी गेल्यावर्षीपर्यंत मंत्रालयातल्या पी.एस.आय., एस.पी.आय. या मंत्रालयातल्या जागांसाठी परीक्षा होत्या. या परीक्षांच्या वयोमार्यादेत सूट होती. त्यामुळे असे विद्यार्थी वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत परीक्षा द्यायचे. पण आता अशा स्वरूपातल्या परीक्षा देणं बंद केलं आहे. सैन्यदलासाठीचा स्पेशल कोटा बंद केला आहे. पण आता 38 वर्षं वयाचा डिफेन्समध्ये नोकरी करणारा उमेदवार ओबीसी किंवा इतर कोणत्याही अनुसुचित जाती जमातींपैकी असेल तर तर तो देऊ शकतो. डिफेन्समध्येअसणारा 33 वय वर्षं असणारा ओपन कॅटेगीरीतला विद्यार्थी मंत्रालयातल्या क्लास थ्रीच्या पदासाठी परीक्षा देऊ शकतो. इन सर्व्हिसमध्ये असताना परीक्षा देता येतात. पण डिफेन्ससाठीचा स्पेशल कोटा पदांचं अपग्रेडेशन केल्यापासून रद्द केला आहे.

विज्ञान शाखेतून शिक्षण शिकत असलेल्या एम.पी.एस.सी.च्या परीक्षांसाठी काय स्कोप आहे ?

आनंद पाटील : चांगला स्कोप आहे. 19 किंवा 20 व्या वर्षी जर विद्यार्थ्यांनी एमपीएसची परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण झालात डेप्युटी कलेक्टर होता येतं. आणि चाळीसाव्या वर्षी परीक्षा न देता आय.एस होता येतं. इथे तुम्हाला वरची जागा मिळते.

साधारणपणे या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी किती आधीपासून तयारी करावी ? सामाजिक प्रश्नांची जाण वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमके काय प्रयत्न केले पाहिजेत ?

आनंद पाटील : स्पर्धापरीक्षांसाठी आवश्यक असणारं ज्ञान साधारणपणे आपल्याला कोणत्याही शाखेतून मिळतं. स्पर्धा परीक्षांचा बेसिक अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांची मूलभूत आकलन क्षमता जाणून घेण्यासाठीचा असतो. त्यामुळे आठवीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत विद्यार्थ्यानं काय वाचलंय, कसं वाचलंय, ते लक्षात कसं ठेवलंय, समजून घेऊन केलंय की नाही यावर अवलंबून असतं.आणि हेच स्पर्धा परीक्षांच्या बेसिक तयारीत तपासून पाहिलं जातं. समजा कोणत्याही विद्यार्थ्याला 20 व्या किंवा 21 व्या वर्षापर्यंत परीक्षा द्यायची असेल तर त्याची तयारी साधारणपणे 12 व्या किंवा 13 व्या वर्षाप 66;सून करायला हवी. लहानातली लहान प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

एपीएससीची परीक्षा देताना परीक्षेचं माध्यम काय असावं ?

आनंद पाटील : स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना साधारणपणे लेखी आणि मुलाखत देताना परीक्षेचं माध्यम साधारणपणे सारखंच असावं. लेखी परीक्षेला वेगळं माध्यम आणि मुलाखतीला वेगळं माध्यम असं असू नये. इंग्रजीतून बोलता येत नसेल तर दुभाषिकाचा उपयोग करावा. मराठी भाषेचा वापर करून स्पर्धा परीक्षा देता येते. त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे आरोग्य सचिव भूषण गगराणी. ते स्पर्धा परीक्षेत भारतातून दुसरे आले होते. त्यांनी मराठी भाषेतूनच स्पर्धा परीक्षा दिली होती.



इंटरव्ह्यूला जाताना नेहमी आपली भूमिका स्पष्ट असायला पाहिजे. तर ही भूमिका कशी स्पष्ट करायची ? वाचनानं ती करता येईल का ? आनंद पाटील : इंटरव्ह्यूला जाताना चांगलं वाचन असेल तर त्याचा उपयोग होतो. शिवाय आपण आपला बायोडाटा नीट वाचून गेलं पाहिजे. बायोडाटातलं क्वालिफिकेशन्स, छंद पाहून बहुतेकदा प्रश्न विचारले जातात. त्यासाठी उमेदवारानं स्वत:ला अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे.

एम.पी.एस.सी.च्या परीक्षेचं स्वरूप सांगा. त्या परीक्षेच्या काही अटी असतात का ? आनंद पाटील : एम.पी.एस.सी.ची परीक्षा ही तीन टप्प्यांत होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आताच्या नवीन बदलांनुसार 1800 गुणांची ही परीक्षा असते. मगाशी सांगितल्याप्रमाणं जर लेखी परीक्षेत साडे आठशे गुण पडले तर मुलाखतीसाठी कॉल येतो आणि मुलाखतीत 100 गुण पडले तर एम.पी.एस.सी.ची क्लास वनची पोझिशन मिळू शकते. रिझर्व्हशन आणि इतर कोणत्या सवलतींनीही क्लास वनची परीक्षा असली पाहिजे. क्लाासवनमध्ये पहायला गेलं तर डेप्युटी कलेक्टर, डी.वाय.एस.पी.,तहसिलदार आहे, अशा पदांवर काम करता येतं.

डेप्युटी कलेक्टर या पोस्टविषयी ब-याच कमी जणांना माहिती आहे. तर जरा सांगाला का ?

आनंद पाटील : डेप्युटी कलेक्टर म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर त्याला शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवलं जातं. डेप्युटी कलेक्टर हे कॅडर शासनाच्या महसूल खात्याचं आहे. महसूल खात्यात काम करताना निवासी जिल्हाधिकारी हे सर्वोच्चपद आहे. हजारो माणसं त्याच्या हाताखाली काम करतात. म्हणून एमपीएसीची तयारी अधिक चांगली करायला हवी.

ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.विषयी काही माहिती सांगाल काय ?

आनंद पाटील : ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.साठी वर्ग 1 आणि वर्ग 2 ची म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्र ऍग्रीक्लचरल ऑफिसरची भरती केली जाते. त्यात सामान्यज्ञान (200 गुण), ऍग्रीकल्चर (150) आणि ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग (100) या तीन विषयांचे पेपर असतात. त्यात कळेल अशा मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रश्न विचारले जातात. या 450 गुणांची परीक्षेत 300 पेक्षा जास्त गुण पडले तर उमेदवारला मुलाखतीला बोलावलं जातं. मुलाखत ही 50 ते 75 गुणांची असते. त्यातून वर्ग - 1 आणि वर्ग - 2 चे अधिकारी निवडले जातात. याविद्यार्थ्यांना ऍग्रीकल्चर याविषयाचा पूर्ण अभ्यासक्रम असतो. 300 ते 400 अधिकारी निवडले जातात.

कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी एम.पी.एस.सीत काही विशेष केडर आहे का ?

आनंद पाटील : कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी कोणतीही खास एमपीएससीची परीक्षा नाही. तर रेग्युलर एम.पी.एस.सीची कोणतीही परीक्षा देता येते. म्हणजे पी.एस.टी.आय - एस.टी.आय.ची संचलित परीक्षा असते. त्याच्यानंतर राज्य शासनाची परीक्षा असते. तर कॉमर्स ग्रज्युएटस्‌ना या दोन्ही परीक्षा देता येतात.

हल्ली एम.पी.एस.सी.त निगेटिव्ह मार्किंग ही पद्धत आहे. त्यामुळे निगेटिव्ह उत्तरं देऊन चालत नाही. तर तुम्ही यावर काय मार्गदर्शन कराला

?

आनंद पाटील : पूर्वी जे मेरीट वाढायचं ते आता निगेटिव्ह मार्किंगमुळे कमी होणार आहे. गेसिंगम्हणजे तर्काचा वापर करताना दक्षता घ्यावी लागणार आहे.अजिबात उत्तर येत नसेल तर त्याला हात लावायचा नाही. नाहीतर आपलाच गुण वजा होणार आहे.


अनेक मुलांची इच्छा असते की या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं. पण सर्वांनाच मिळत नाही. तर अशावेळी काय कराव ?

आनंद पाटील : काही मुलं अशी असतात की त्याना या परीक्षेत सतत अपयश येतं. अशावेळी मुलांनी थांबावं. नाहीतर नैराश्य येतं.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची गुणविभागणी


पूर्वपरीक्षेच्या गुणांकाची विभागणी

एकूण गुण :200
कला/समाजशाखा : 30
बौध्दिक चाचणी : 50
चालू घडामोडी : 30
शास्त्र आणि तंत्रज्ञान :30
वाणिज्य आणि अर्थशास्त्र :30
शेती : 30

मुख्य परीक्षा गुणांकाची विभागणी

मराठी :200
सामान्य अध्ययन 1 :200
सामान्य अध्ययन 2 :200
वैकल्पिक विषय 8 पेपर :1600

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC )


महाराष्ट्र शासनातल्या सेवेतील वर्ग 1 आणि2 अधिकारी निवडण्यासाठी राज्य पातळीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे( MPSC )राज्यसेवा परीक्षा घेतल्या जातात.
कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करु शकतो.पदवीच्या टक्केवारीची अट नसते.
पदवी परीक्षेतील रिपीट विद्यार्थीही परीक्षा देऊ शकतो.
ज्या वर्षी परीक्षा घेतली जाणार आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी किमान 19 आणि कमाल 33 वर्षे वय असावे लागते.
आरक्षित वर्गातल्या विद्यार्थांकरता कमाल वयोमर्यादा 33 +5=38 अशी आहे.
अपंगांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे करण्यात आली आहे.
विद्यार्थांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
पोलीस खात्यातील भरतीसाठी आवश्यक ती शारीरिक पात्रताही विद्यार्थंाकडे असावी लागते.
मुख्य टपाल कार्यालयांमध्ये अर्जासह माहितीपुस्तिका 100 रुपयांना मिळते.
खुल्या वर्गासाठी परीक्षा फी -250 रु
मागासवर्गासाठी परीक्षा फी-125 रु
राज्यसेवा परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसिलदार, विक्री कर अधिकारी , शिक्षणाधिकारी,मंत्रालय कक्षाधिकारी, गटविकास अधिकारी सेवांमध्ये नेमणुका दिल्या जातात.
पूर्वपरीक्षेत 200 गुणांचा एक पेपर असतो त्याला सामान्य क्षमता चाचणी म्हणतात. त्यात विद्यार्थांने दोन तासांत 200 बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे असतात.
प्रश्न इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमात उपलब्ध असतात.
ही परीक्षा महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात घेतली जाते.
पेपरच्या अभ्यासक्रम 12 आणि पदवीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतो.
ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते.

1-पूर्वपरीक्षा
यात ऑप्शनल प्रश्न असतात.

2-मुख्य परीक्षा
वर्णनात्मक प्रश्न असतात.

3- मुलाखत

उमेदवारचे व्यक्तिमत्व,सामाजिक राजकीय प्रश्नांचा अभ्यास,आपल्या भोवताली घडणार्‍या घडामोडींबाबतची जागरुकता,त्यांची निर्णय क्षमता,प्रसंगावधान याची चाचणी घेणारे प्रश्न विचारले जातात.

इंटरव्ह्यूला जाताना नेहमी आपली भूमिका स्पष्ट असायला पाहिजे. तर ही भूमिका कशी स्पष्ट करायची ? वाचनानं ती करता येईल का ?

आनंद पाटील : इंटरव्ह्यूला जाताना चांगलं वाचन असेल तर त्याचा उपयोग होतो. शिवाय आपण आपला बायोडाटा नीट वाचून गेलं पाहिजे. बायोडाटातलं क्वालिफिकेशन्स, छंद पाहून बहुतेकदा प्रश्न विचारले जातात. त्यासाठी उमेदवारानं स्वत:ला अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे.

एम.पी.एस.सी.च्या परीक्षेचं स्वरूप सांगा. त्या परीक्षेच्या काही अटी असतात का ?

आनंद पाटील : एम.पी.एस.सी.ची परीक्षा ही तीन टप्प्यांत होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आताच्या नवीन बदलांनुसार 1800 गुणांची ही परीक्षा असते. मगाशी सांगितल्याप्रमाणं जर लेखी परीक्षेत साडे आठशे गुण पडले तर मुलाखतीसाठी कॉल येतो आणि मुलाखतीत 100 गुण पडले तर एम.पी.एस.सी.ची क्लास वनची पोझिशन मिळू शकते. रिझर्व्हशन आणि इतर कोणत्या सवलतींनीही क्लास वनची परीक्षा असली पाहिजे. क्लाासवनमध्ये पहायला गेलं तर डेप्युटी कलेक्टर, डी.वाय.एस.पी.,तहसिलदार आहे, अशा पदांवर काम करता येतं.

डेप्युटी कलेक्टर या पोस्टविषयी ब-याच कमी जणांना माहिती आहे. तर जरा सांगाला का ?

आनंद पाटील : डेप्युटी कलेक्टर म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर त्याला शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवलं जातं. डेप्युटी कलेक्टर हे कॅडर शासनाच्या महसूल खात्याचं आहे. महसूल खात्यात काम करताना निवासी जिल्हाधिकारी हे सर्वोच्चपद आहे. हजारो माणसं त्याच्या हाताखाली काम करतात. म्हणून एमपीएसीची तयारी अधिक चांगली करायला हवी.

ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.विषयी काही माहिती सांगाल काय ?

आनंद पाटील : ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.साठी वर्ग 1 आणि वर्ग 2 ची म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्र ऍग्रीक्लचरल ऑफिसरची भरती केली जाते. त्यात सामान्यज्ञान (200 गुण), ऍग्रीकल्चर (150) आणि ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग (100) या तीन विषयांचे पेपर असतात. त्यात कळेल अशा मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रश्न विचारले जातात. या 450 गुणांची परीक्षेत 300 पेक्षा जास्त गुण पडले तर उमेदवारला मुलाखतीला बोलावलं जातं. मुलाखत ही 50 ते 75 गुणांची असते. त्यातून वर्ग - 1 आणि वर्ग - 2 चे अधिकारी निवडले जातात. याविद्यार्थ्यांना ऍग्रीकल्चर याविषयाचा पूर्ण अभ्याासक्रम असतो. 300 ते 400 अधिकारी निवडले जातात.

कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी एम.पी.एस.सीत काही विशेष केडर आहे का ?

आनंद पाटील : कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी कोणतीही खास एमपीएससीची परीक्षा नाही. तर रेग्युलर एम.पी.एस.सीची कोणतीही परीक्षा देता येते. म्हणजे पी.एस.टी.आय - एस.टी.आय.ची संचलित परीक्षा असते. त्याच्यानंतर राज्य शासनाची परीक्षा असते. तर कॉमर्स ग्रज्युएटस्‌ना या दोन्ही परीक्षा देता येतात.

हल्ली एम.पी.एस.सी.त निगेटिव्ह मार्किंग ही पद्धत आहे. त्यामुळे निगेटिव्ह उत्तरं देऊन चालत नाही. तर तुम्ही यावर काय मार्गदर्शन कराला ?

आनंद पाटील : पूर्वी जे मेरीट वाढायचं ते आता निगेटिव्ह मार्किंगमुळे कमी होणार आहे. गेसिंगम्हणजे तर्काचा वापर करताना दक्षता घ्यावी लागणार आहे.अजिबात उत्तर येत नसेल तर त्याला हात लावायचा नाही. नाहीतर आपलाच गुण वजा होणार आहे.

अनेक मुलांची इच्छा असते की या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं. पण सर्वांनाच मिळत नाही. तर अशावेळी काय कराव ?

आनंद पाटील : काही मुलं अशी असतात की त्याना या परीक्षेत सतत अपयश येतं. अशावेळी मुलांनी थांबावं. नाहीतर नैराश्य येतं.


October 20, 2010

Educative video's for Students

THIS IS INTERVIEW OF LADY OFFICER SELECTED FOR MPSC 


These are inspiring videos of VISVWAS N PATIL SIR


October 18, 2010

Yojna's by Govt of India




 This is taken form india year book 2010

List of खासदार of Maharashtra

you may also like to visit this few-important-links-for-study.html

What is President Rule?

President's rule
is a word that generally gets coined in India when a state legislature and state executive are suspended. Suspension of all the powers from the council of ministers and the president taking charge of the issues of the state is what President rule is. It is also called as Central rule. Federal government another name of presidential government takes the hold of all the powers of the state and the Governor of the respective state who is usually considered as having nominal authority rises to power and becomes the real authority like a lion coming out of den.

The governor is held responsible and answerable to all the proceedings of the state to the president. The Governor appoints advisory committees who are retired civil servants and retired government officials for the proper working of the state.

As per article 356, this rule comes into effect and the president on the advise of the governor or on his own attains the right to dissolve the state government and its council of ministers, thereby imposing president rule.The parliament must approve the president rule to come into effect. After the implementation of president rule, the governor heads the state and takes all the power. When President's rule is imposed, the assembly is either dissolved or kept in suspended.
When does presidential rule come into effect?


President rule generally gets into effect when political unrest takes the lead role in a democratic setup. This rule also gets implemented when the government of the state fails to meet the required majority in the office. If two thirds majority is not held then there is a chance of president rule. When the entire constitutionality breaks down then there is president rule after the agreement in parliament.

You can see this also ... great-books-by-indian-authors

October 17, 2010

कोणासारखे काय करावं . . ?

( सौजन्य- शिरीष कणेकर यांचा ‘सामना’ मधील लेख)
राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं
शूर असावं तर राणा प्रतापसारखं.
स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.
देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.
कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .
हुशार असावं तर बिरबलासारखं .
धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.
करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.
सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.
सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.
राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.
बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.
समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.
अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.
देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.
निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.
शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.
राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.
लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .
लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.
खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.
लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.
लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.
उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.
सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.
अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.
व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.
बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .
गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.
घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.
बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.
चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.
भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.
बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.
प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.
बाईने रूपवान व ‘ग्रेसफुल’ असावं तर गायत्री देवीसारखं.
बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .
निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.
लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.
लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.
दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.
त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्रनेमाडेसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात फिरायचं तर रामदासफुटाणेसारखं.
आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.
रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं
 You may also like to visit...

list-of-world-heritage-sites 

October 16, 2010

Major Disasters in India

 This is a map showing Major Disasters in India 
(easy to remember-may ask in MPSC/UPSC)


You may also like to study this ....
Maps of Maharashtra

October 15, 2010

आधार


"आधार" अर्थात "भारतीय विशिष्ट ओळख क्रमांक" या महत्वाकांक्षी योजनेस नुकतिच सुरुवात झाली. विशेष म्हणजे याची सुरुवात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून झाली आहे. भारतातील सर्व रहिवाश्यांना एक १२ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक या योजने अंतर्गत दिला जाणार आहे. हा विशिष्ट क्रमांक आयकर विभागाच्या पॅन प्रमाणे कायमस्वरुपी राहिल त्यात कोणताही बदल होणार नाही.

बॅंकेत खाते उघडायचे असेल, शिधावाटप पत्रिका मिळवायची असेल, पारपत्र काढायचे असेल, मोबाईल क्रमांक सुरु करायचा असेल वा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास प्रत्येक ठिकाणी व्यक्तिची खरी ओळख पटविणे हे सर्वात पहिले काम असते. तुमची ओळख जर तुम्ही पटवू शकलात तरच वरील गोष्टी सहज साध्य होतात. जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला वा ओळख पटविण्याच्या अन्य दस्तावेजाअभावी भटके विमुक्त, वनवासी व वंचितांना बॅंक खाते तर सोडा परंतु साधी शिधापत्रिका मिळणेही दुरापास्त होऊन जाते. मुख्य म्हणजे समाजाच्या वंचित घटकांसाठीच्या योजनांचाही लाभ त्यांना मिळत नाही. आधार क्रमांकामुळे ही अडचण दूर होण्यास नक्कीच मदत होईल. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांचा या प्रकल्पातील सहभाग महत्वाचा ठरणार आहे. शहरी जनतेलाही आधारमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे कागदपत्रांच्या पडताळणीत जाणारा वेळ तर वाचणार आहेच, परंतु वेगवेगळे दस्तावेज जोडण्याची कटकटही दूर होणार आहे.

इन्फोसिस या अग्रगण्य भारतीय कंपनीचे संस्थापक व माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. नंदन नीलकेणी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची (Unique Identification Authority of India) स्थापना आधार प्रकल्प राबविण्यासाठी करण्यात आली. व्यक्तिच्या डोळ्यांचे व चेहर्‍याचे छायाचित्र आणि हातांच्या दहा बोटांचे ठसे संगणकीय पद्धतीने जमा करुन एका विशेष सर्वरवर सुरक्षितपणे साठविले जाणार आहेत. या १२ अंकी क्रमांकासोबत साठविण्यात येणारी माहिती सुरक्षित राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असून केवळ नोंदणीकृत संस्थांनांच ही माहिती प्राप्त करता येईल. या संस्थांना सुद्धा फक्त त्यांच्या कामापुरतीच आवश्यक तेवढी माहिती ’हो’ किंवा ’नाही’ या स्वरुपातच कळविण्यात येईल.

असे असले तरी आधार बद्दल काही आक्षेपही आहेत व ते तेव्हढेच गंभीरही आहेत. कारण आधार क्रमांक फक्त भारतीय नागरिकांना मिळणार नसुन देशात राहणार्‍या कोणत्याही व्यक्तिलाही तो मिळणार आहे. परदेशी नागरीक वा घुसखोर याचे लाभार्थी ठरले तर योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला जाईलच, पण देशाच्या सुरक्षितेलाही धोका पोहचू शकतो.

you may also like this GK  

October 14, 2010

SPACE RESEARCH

Scientists discover richest planetary system yet
Astronomers have discovered a planetary system containing at least five planets and which orbit a Sun-like star, HD 10180. They said there was evidence of two more planets in the same system, which would make it similar to our solar system in terms of the number of planets and their arrangement.

The planets and their sun-like star are about 127 light years from Earth, astronomers with the European Southern Observatory said. The system is one of only 15 known to have more than three worlds.

The five planets circle their parent star in a regular pattern like the planets of our solar system, only in a more compact arrangement, the researchers said. The confirmation of the extra planets would make it the highest tally of alien worlds ever spotted around a single star.

Of the two potential additional planets that may be present, one may have a mass that is the closest to Earth's, if it is confirmed, they added.

The planet would be rocky, like Earth, but probably far too hot to sustain life. With at least five Neptune-sized planets circling inside an orbit equivalent to that of Mars, the HD 10180 system has a more populated inner region than our solar system.

The five strongest signals correspond to planets with Neptune-like masses—between 13 and 25 Earth masses—which orbit the star with periods ranging from about 6 to 600 days. These planets are located between 0.06 and 1.4 times the Earth-Sun distance from their central star.

Among the other two planets that could exist, one would be a Saturn-like planet (with a minimum mass of 65 Earth masses) orbiting in 2200 days. The other would be the least massive exo-planet ever discovered, with a mass of about 1.4 times that of Earth.

So far, astronomers know of 15 systems with at least three planets. The last record-holder was 55 Cancri, which contains five planets, two of them being giant planets.

It took astronomers six years to study it using a planet-finding instrument called the HARPS spectrograph, attached to ESO's 3.6 metre telescope at La Silla, Chile.
CLICK HERE IF YOU WANT MORE                  

October 7, 2010

विज्ञान प्रसारक संस्था

मराठी विज्ञान महासंघ
विज्ञान प्रसार - विज्ञान प्रसारक संस्था

मराठीतून विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या सर्व संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारी फेडरल पध्दतीची `मराठी विज्ञान महासंघ' ही संस्था ४ फेब्रुवारी १९७७ रोजी मुंबईत नोंदण्यात आली. मराठीतून विज्ञान प्रसार करणार्‍या विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या निरनिराळया कार्यपध्दतीच्या अनुभवांचा फायदा सर्वांना मिळण्यासाठी अशा सर्व संस्थांचा एक संघ असावा या जाणिवेतून `मराठी विज्ञान महासंघाची' निर्मिती झाली. महासंघाची स्थापना ही विज्ञान प्रसाराच्या वेगवान प्रगतीमधील एक नैसर्गिक व अटळ घटना होय.

मराठी विज्ञान महासंघ हा संस्थांचा संघ असल्याने महासंघाला व्यक्ती सभासद नाहीत. महासंघाच्या घटक संस्थांच्या सर्व सभासदांचे प्रतिनिधित्व महासंघ करतो. घटक संस्थांचे स्वायत्त स्वरूप कायम राहून त्यांना त्यांच्या सभासद संख्येच्या प्रमाणात महासंघाच्या प्रतिनिधी मंडळावर प्रतिनिधित्व मिळते. विज्ञान व त्याच्या प्रसाराविषयी समाजात असलेली अनास्था तसेच कार्यकर्त्यांची वाण व तोकडे आर्थिक बळ या सर्वांवर मात करण्यासाठी घटक संस्थांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह हीच महासंघाची कार्यशक्ती.

महासंघाचे मासिक मुखपत्र `मराठी महासंघ विज्ञान' प्रकाशनास जुलै १९७८ पासून सुरूवात झाली. अखिल महाराष्ट्नत व महाराष्ट्नबाहेरही महासंघाचे १५०० सभासद विखुरले असल्याने या सर्वांशी सततचा संपर्क साधणे या मुखपत्राच्या आधाराने शक्य असल्याने हे प्रकाशन प्रतिमासी प्रकाशित करण्यात आजवर महासंघाला यश मिळाले आहे. महासंघाच्या घटकसंस्थांमार्फत होणाऱ्या वैज्ञानिक कार्याचा वृत्तांत, तसेच जगातील विशेष महत्वाच्या वैज्ञानिक घटनांची नोंद या मुखपत्रातून घेतली जात असल्याने सभासदापर्यंत वैयक्तिक स्तरावर विज्ञान पोहोचविणे महासंघास शक्य झाले आहे.

घटक संस्थांच्या कार्यात सुसूत्रता ठेवण्याचा एक भाग म्हणून समान व सदृश कार्यक्रम घटक संस्थांमार्फत महासंघ घडवून आणतो. समान असा एकच कार्यक्रम विविध घटक संस्थांमार्फत आयोजित केला जातो तर एखाद्या विषयाला धरून विविध कार्यक्रम निरनिराळया ठिकाणी सदृश कार्यक्रमावाटे आयोजित केले जातात. याशिवाय विविध विषयावर व्याख्याने, परिसंवाद, संस्थाभेटी, वैज्ञानिक चर्चा वगैरे कार्यक्रम घटक संस्थांमार्फत केले जातात.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी विज्ञान परिषद  
 
१९५७ साली रशियाने अवकाशात पहिला उपग्रह उडवला. १९५८ साली भारताचे वैज्ञानिक धोरण जाहीर झाले. १९६५ साली पंतप्रधान लालबहादुर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली हरितक्रांतीची सुरूवात झाली. या आणि अशा सारख्या इतर घटनांमुळे हे काय घडते आहे याबद्दल समाजात एक कुतूहल निर्माण झाले होते. लोकांच्या मागणीमुळे वर्तमानपत्रात विमान विषय लेख तुरळकपणे दिसू लागले होते आणि साहित्य संस्थातून विज्ञान विषयावरील एखाद दुसरे भाषण होऊ लागले होते. समाजाची ही वाढती गरज लक्षात होऊन विज्ञान विषयक कार्य करणारी एखादी स्वतंत्र संस्था असावी असे काही जाणत्या लोकांना वाढले आणि त्यातूनच २४ एप्रिल, १९६६ रोजी मराठी विज्ञान परिषदेची मुंबईत स्थापना झाली.

संस्थेचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत.
१) विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठीतून करणे.
२) विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृध्द करणे.
३) विज्ञानाचे जीवनात महत्व वाढवणे.
४) वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे या चार उद्देशांसाठी परिषदेने काम करायचे ठरवले.

परिषदेचे अध्यक्ष म्हणून नामवंत डॉक्टर आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रा. वि. साठे यांची आणि स्थापत्य अभियंता श्री. म. ना. गोगटे याची कार्यवाहपदी निवड झाली. पहिल्याच कार्यकारिणीत मधुमेहतज्ज्ञ डॉ. श्री. शा. आजगांवकर, गणितज्ज्ञ रँग्लर का. रा. गुंजीकर, प्रा. चिं. श्री. कर्वे, प्रा. प. म. बर्वे, प्रा. ना. वा. कोगेकर, सर्पतज्ज्ञ डॉ. पु. ज. देवरस इ. तज्ज्ञ होते.

परिषद मुंबईस सुरू झाल्यावर लवकरच महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर परिषदेच्या शाखा व विभाग सुरू झाले. परिषदेचे आज असे ५० विभाग आहेत. स्थापनेनंतर लगेचच संस्था धर्मादाय आयुक्त कायदा आणि सोसायटी कायद्याखाली नोंदली गेली.काही वर्षाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने मराठी विज्ञान परिषदेस संशोधन आणि सांस्कृतिक कार्य करणारी संस्था म्हणून मान्यता दिली. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने मराठी विज्ञान परिषदेस मान्यता दिली असून अनेक कार्यक्रमांसाठी परिषदेस सरकार आणि शासनाकडून अनुदान मिळत असते. परिषदेस देणग्या देणार्‍यास आयकर खाते ८०-जी प्रमाणपत्रान्वये निम्म्या रकमेवर सवलत मिळते.

वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई येथे परिषदेची ६६० चौ. मी. क्षेत्रफळाची स्वत:च्या मालकीची दोन मजली इमारत असून आज या इमारतीत ४० आणि १७० माणसे बसू शकतील अशी दोन सभागृहे आहेत. या सभागृहात खुर्च्या, ध्वनीक्षेपक यंत्रणा, व्ही. सी. आर., ओव्हरहेड प्रोजेक्टर, स्लाईड प्रोजेक्टर, फळा इ. सोयी आहे. परिषदेत १५ कर्मचारी पूर्ण वेळ काम करतात. फोन, फॅक्स, इंटरनेट अशा सर्व आधुनिक सोयी परिषदेत आहेत.
  1. List of World Heritage Sites 
    agra Fort, Agra, Uttar Pradesh (1983)
    Ajanta Caves, Maharashtra (1983)
    Fatehpur Sikri, Uttar Pradesh (1986)
    Taj Mahal, Agra, Uttar Pradesh (1983)
    Churches and Convents of Goa, Goa (1986)
    Buddhist Monuments at Sanchi, Madhya Pradesh (1989)
    Khajuraho Group of Monuments, Madhya Pradesh (1986)
    Rock Shelters of Bhimbetka, Madhya Pradesh (2003)
    Champaner-Pavagadh Archaeological Park, Gujarat (2004)
    Chhatrapati Shivaji Terminus, Mumbai, Maharashtra (2004)
    Elephanta Caves, Mumbai, Maharashtra (1987)
    Ellora Caves, Maharashtra (1983)
    Humayun's Tomb, Delhi (1993)
    Great Living Chola Temples,Tanjore/Thanjavur Tamil Nadu (1987)
    Group of Monuments at Mahabalipuram, Tamil Nadu (1984)
    Group of Monuments at Hampi, Karnataka (1986)
    Group of Monuments at Pattadakal, Karnataka (1987)
    Kaziranga National Park, Assam (1985)
    Manas Wildlife Sanctuary, Assam (1985)
    The Jantar Mantar, Jaipur, Rajastan (2010)
    Keoladeo National Park, Rajasthan (1985)
    Konark Sun Temple, Konark, Orissa (1984)
    Mahabodhi Temple Complex, Bodh Gaya, Bihar (2002)
    Mountain Railways of India, including Darjeeling Himalayan Railway, Kalka-Shimla Railway, and Nilgiri Mountain Railway (1999)
    Nanda Devi and Valley of Flowers National Park, Uttaranchal (1988)
    Red Fort, Delhi (2007)
    Sundarbans National Park, West Bengal (1987)
    Qutub Minar and its monuments, Delhi (1993)

October 5, 2010

Must download software for exam practice

FOLLOW THIS LINK TO DOWNLOAD VERY IMPORTANT SOFTWARE FOR MPSC
Really it is work done.Thanks to webmaster
Click here 




Installation Help

Unzip ‘MPSC Exam Pro.rar’ or ‘MPSC Exam Pro.zip’ file. If you don’t have rar program, install rar from rar setup file. Then unzip ‘MPSC Exam Pro.rar’ or ‘MPSC Exam Pro.zip’ file.
Install ‘setup.exe’ file.
Follow the instructions that appears on screen and the product installation will start.
After successful installation of product, install ‘Data Setup.exe’ file and follow the instruction.
On successful installation, you will find “MPSC Exam Pro” group in program Menu and Icon on your desktop. Click on it to start the program.
Font : Fonts install automatically. But if you find an error in reading Marathi font, then install Marathi font “Kruti dev 140 ”.You can find font “Kruti dev 140 ”.in Fond folder in folder “MPSC Exam Pro”
To install “Kruti dev 140 ” font to your system click Start point to Settings, click Control panel and then double click Font. On the File menu, click Install New Font and font will install. or copy Font “Kruti dev 140 ” from FONT folder ‘Support\Fonts’ to \Windows\Font folder. And restart your computer.


For any problem you can contact me by email or phone.
E-Mail ID :- ‘mpscmitra@rediffmail.com’
Phone No. :- ‘9890980960’


 

 

कृषीविषयक घटक



मत्स्योत्पादन : महाराष्ट्रात ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. जगात माशांच्या २१,०००, भारतात १६०० व महाराष्ट्रात सुमारे ६०० जाती आढळतात.
० ठाणे जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यात शंखोदर बंदर असून आकाराने मुंबई बंदराच्या चौपट मोठे आहे. येथे पवित्र तिर्थक्षेत्र असून समुद्रात जिवंत शंख सापडतात. गोडय़ा पाण्याचे कुंड आहे. भारत सरकारला परकीय चलन मिळवून देणारा शिवंड (लॉब्सटर) मासा याच ठिकाणी आढळतो.
० महाराष्ट्राच्या भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत योग्य कोळंबीची जात म्हणजे जम्बो कोळंबी. याच कोळंबीला रायगड व ठाणे जिल्ह्य़ात ‘पोची’ या नावाने ओळखतात तर पश्चिम महाराष्ट्रात ‘झिंगा’ या नावाने ओळखतात. जागतिक बाजारपेठेत ही कोळंबी ‘स्कॅपी’ या नावाने ओळखली जाते.
० कोळंबीचे मुख्य गुणधर्म- प्रजननाच्या वेळी होणारे स्थलांतर, नदीच्या पात्रातून, खाडीमधून जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या हंगामात ही कोळंबी समुद्राकडे पोहत येते. खाडीच्या मुखावर ही कोळंबी थव्यांनी येताना आढळते. नदीच्या तोंडाशी, खाडीमध्ये किनाऱ्यात हिरवळीच्या आडोशाने ती आपली पिल्ले सोडतात. खाडीच्या निमखाऱ्या पाण्यामध्ये ही पिल्ले जगू शकतात. काही दिवसांनी त्याचे छोटय़ा कोळंबीत रूपांतर होते, ज्याला कोळंबी बीज म्हणतात.
० महाराष्ट्र कोळंबी बीजनिर्मिती करणारे एकमेव राज्य आहे.
० महाराष्ट्रात सद्यस्थितीत ११९ कोळंबी प्रकल्प आहेत.
० खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- बोंबील (बॉम्बे डक), पापलेट, सुरमई, बांगडा, वाम, हैद, कोळंबी, मांदेली, शेवंड, रावस, दाढा, सौंदाढा, ताठमासा इ.
० निम खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- जिताडा, ë2;ेणवी, थाऊनस,
बोई, झिंगे इ.
० गोडय़ा पाण्यातील मासे- कटला (विदर्भात तांबरा असे म्हणतात), रोहू, कोळंबी, चंदेरी, तिलापिया, मरळ, काणोसी, गवत्या, रावस इ.
० परदेशातून आणलेल्या जाती- स्केलकार्प, मिररकार्प, लेदरकार्प, गवत्या (ग्रासकार्प- हाँगकाँग), तिलापिया (आफ्रिका), कटला, रोहू इ.
० हेरिंग, मॅकरेल, सार्डिन, टूना या जातीचे मासे सागरपृष्ठीय मासे म्हणून ओळखले जातात.
० ग्रामीण भागात मलेरिया प्रतिबंधक म्हणून डासाच्या अळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी गप्पी मासे वापरले जातात.
० हैद व तारलीचे तेल रक्तवाहिनीच्या विकारावर व हृदयविकारावर वापरले जाते.
० माश्यात आढळणारे घटक- ७० ते ८० टक्के पाणी, १६ ते २५ टक्के प्रथिने (पचनास हलके) .१ ते २.२ टक्के स्निग्ध पदार्थ, .८ ते २ टक्के क्षार व खनिज पदार्थ, अ व ड जीवनसत्त्व.
० जो मनुष्य वर्षांतून कमीत कमी ३० दिवस मासेमारी करतो, त्या व्यक्तीला मच्छिमार म्हणतात.
० संपूर्ण सागरी आर्थिक क्षेत्र म्हणजे त्या देशाच्या किनाऱ्यापासून २०० सागरी मैलपर्यंतचे क्षेत्र होय.
 भारतातील कृषी क्रांती :
हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ पित क्रांती - तेलबिया
लाल क्रांती - मांस उत्पादन रजत क्रांती - अंडी उत्पादन
सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन गोल क्रांती - बटाटा उत्पादन
करडी क्रांती - खत उत्पादन
० शेतमालाच्या भावाची निश्चित पातळी ठरविण्यासाठी शासकीय पातळीवर सन १९६५ साली कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली.
० विदर्भातील शेतकऱ्यांच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी शासनाने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नियुक्त केली.
आपला भारत कृषी प्रधान देश असून शेतीमध्ये रोज १५ ते १६ तास काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा देश आहे. भारतातील व आपल्या महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आज देशातील जवळपास ६५ ते ७० टक्के लोकसंख्या कृषी व संलग्न उद्योगांवर अवलंबून आहे. देशाच्या व राज्याच्या सर्वागीण विकासामध्ये ‘कृषी’ हा आधार मानला जातो. त्यामुळे देशातील व राज्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थ्यांना व प्रशासकाला शेतीविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे.
 पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय :
० शेतीला संपूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन व दुग्धव्यवसाय. सध्या दोन्ही क्षेत्रांत जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. जगाच्या एकपंचमांश पशुधन भारतामध्ये आहे. जगातील एकूण म्हशींपैकी ५३.५ टक्के म्हशी भारतात आहेत.
० भारतात सर्वात जास्त पशुधन उत्तर प्रदेशात आहे.
० भारतामध्ये पशुगणना दर पाच वर्षांनी केली जाते.
० भारतात विविध भागांतील मिळून एकूण २६ प्रकारच्या गाईंच्या जाती आहेत. गाईंच्या दुधाळ जाती- सहिवाल, गीर, लालसिंधी, थरपारकर इ.
० गाईच्या शेतीच्या कामास उपयुक्त जाती- खिलार, अमृतमहाल, नागोरी, म्हैसुरी, कंगायम;
० दूध उत्पादन व शेतीकाम दुहेरी उद्देशीय जाती- देवणी, हरियाणी, कॉकरेज (सर्वात मोठी), कृष्णाकाठी, ओंगोले, थरपारकर इ.
० गाईंच्या विदेशी जाती : जर्सी, होलस्टेन, फ्रिजिअन, ब्राऊन स्वीस, रेड डॅनिश, शार्लोटा (मांस).
० म्हशीच्या जाती- जाफराबादी (सर्वात मोठी व सर्वात जास्त दूध देणारी, भावनगरी म्हणून ओळखतात), सुरती (दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जास्त- ८.५%), मेहसाना (सुरती व मुव्‍‌र्हा जातीच्या संकरातून निर्माण), नागपुरी, पंढरपुरी (कर्नाटकात धारवाडी म्हणून ओळखतात), निली रावी, तोडा, तराई, कालाहंडी इ.
० शेळी- गरीबाची गाय म्हणून ओळखली जाते. शेळीमध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त शेळ्या आहेत.
० दुधाकरिता उपयुक्त देशी शेळीच्या जाती- जमुनापुरी, बारबेरी, मलबारी, झकराना.
० महाराष्ट्रातील शेळीच्या जाती- सुरती, उस्मानाबादी, संगमनेरी.
० विदेशी दुधाच्या शेळीच्या जाती- जसानेन, न्युबीयन, दमास्कस, ब्रिटिश अल्पाईन.
० अंगोरा शेळीच्या लोकरीस मोहेर म्हणतात. पश्मिना हा मऊ केसांचा थर काश्मिरी शेळीमध्ये आढळतो. शेळीचा गर्भधारणा काळ १५० दिवसांचा असतो.
० मेंढीच्या जाती- नेल्लोरे, शहाबादी, बिकानेरी, मारवाडी, चोकला, गरेझ, दख्खनी, भाकरवाल, लो 61;ी, काठियावाडी, मेरीनो (लोकरीसाठी उत्तम जात), गड्डी इ.
० कोंबडय़ांच्या जाती- ब्रह्मा (झुंजीसाठी प्रसिद्ध), व्हाईट लेग हॉर्न (जगात सर्वाधिक जास्त अंडी देणारी), ब्लॅक मिनोर्का, ऱ्होड आयलंड (मांस व अंडी देणारी)
० दुधातील घटक- पाणी, लॅक्टोज, सिरम अ‍ॅल्ब्युमिन, सिरम ग्लोब्युलिन, केसीन, नॅचरल फॅटस्, फॉस्फोलिपिडस्, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, फॉस्फोरस, सोडियम, पोटँशियम, क्लोराईड, सायट्रिक आम्ल इ.
० दुधापासून तयार केले जाणारे पदार्थ- दही, ताक, लोणी, मलई, तूप, खवा, चीज, पनीर, श्रीखंड इ.
You might also like  सामान्य ज्ञान