Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

August 28, 2010

शास्त्रज्ञ : शोध

                                                    शास्त्रज्ञ : शोध                                                                        
1.सर हम्फ्रे डेव्ही -

(जन्म : १७-१२-१७७८, मृत्यू : २९-०५-१८२९)
नायट्न्स ऑक्साईड वायू वेदनाहारक असल्याचा शोध
कोळशाच्या खाणीतील ज्वालाग्राही वायू यांचे अस्तित्व ओळखण्यासाठी `डेव्ही संरक्षक दीप' तयार केला.

2.लुई पाश्चर-
(जन्म : २७-१२-१८२२, मृत्यू : २८-०९-१८९५)
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे होणाऱ्या `रेबीज' या प्राणघातक रोगावर परिणामकारक लस शोधून काढली

3.सर आयझॅक न्यूटन-
(जन्म : २५-१२-१६४२, मृत्यू : २०-०३-१७२७)
ब्रिटिश गणिती, ज्योतिर्विद व भौतिक शास्त्रज्
न्यूटनचे गतिविषयक तीन नियम

4.जोहान केप्लर-
(जन्म : २७-१२-१५७१, मृत्यू : १५-११-१६३०)
सूर्याभोवती ग्रहांचे व उपग्रहांचे मार्गक्रमण कोणत्या कक्षेत काय गतीने होते याचे कोडे उलगडून दाखवल